- च्युइंगमपासून बाटलीबंद पाण्यापर्यंत मायक्रोप्लास्टिकचा आपल्या आरोग्यासाठी अदृश्य संकट..
- अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी न्यायालयांचा ठाम निर्णय
- Raj Thackeray Speech : राज ठाकरेंना सूर गवसला
- न्यायव्यवस्थेतील विलंब आणि पारदर्शकतेचा प्रश्न
- पर्यावरणीय अस्थिरता आणि ग्रामीण जीवनशैलीचे बदलते स्वरूप
- .. .तर सुशिक्षित वर्ग, सदैव झुंडीच्या वेडसरपणासमोर असहाय्य ठरणार
- Birla Paints : बिर्ला ओपस पेंट्सचा नवी मुंबईत अनोखा पेंट स्टुडिओ
- Credifin चा महाराष्ट्र, छत्तीसगड आणि म.प्रदेशमध्येही विस्तार
- वाढत्या तापमानाची ठिणगी अन्नसुरक्षा, आरोग्य आणि जीवनशैलीवरील परिणाम
- कधी समजून घेणार आहोत आपण ?

रवींद्र आंबेकर - Page 4

माध्यमं हा जनमानसाचा आरसा असतो असं म्हणतात. पण हा आरसा तुम्हाला खरे प्रतिबिंब दाखवलेच असं काही नाही. माध्यमं तुम्हाला समाजाचं तेच रूप दाखवतात जे त्यांना दाखवायचंय. जर माध्यमांकडे बघून आपण आपल्या...
14 April 2020 1:30 AM IST

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल सध्या काही लोकं विचारतायत. जे लोक परदेशातून आलेयत आणि ज्यांना संशयित कोरोना रूग्ण म्हणून विलगीकरणासाठी सांगण्यात आलंय. अशा लोकांच्या डाव्या हातावर ‘प्राऊड...
17 March 2020 3:28 PM IST

राज्यात भाजपा शिवसेना युतीला बहुमत मिळालंय. निवडणूकीपूर्व युती असल्याने महायुतीने सरकार स्थापन केलं पाहिजे असा स्पष्ट जनादेश आहे. या जनादेशामध्ये काहीच गोंधळ नाहीय. जनतेने हवेत गेलेल्यांना जमीनीवर...
25 Oct 2019 4:36 PM IST

विधानसभेसाठी उद्या मतदान होणार आहे. मैदानात कुणीही पैलवान नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केलेलं आहे. शिवसेना-भाजपामध्ये बंडखोरी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बुडताना जसं...
20 Oct 2019 7:55 PM IST

मुंबईच्या आणि विस्तारित उपनगरांच्या विकासाची धुरा राज्य सरकार, एमएमआरडीए, स्थानिक महापालिका-नगरपालिका यांच्यावर आहे. मुंबई महाराष्ट्रा पासून तोडू देणार नाही अशा भावनिक आवाहनांवर इथल्या बऱ्याच पक्षांचं...
19 Sept 2019 9:50 AM IST

महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल सामान्य माणसं सतत बोलत होती. पण सरकार दररोज रस्तेनिर्मितीची जी आकडेवारी सांगत होतं. त्यावरून सामान्य माणसाला भ्रम निर्माण झाला की आपली तक्रार योग्य आहे की...
18 Sept 2019 10:39 AM IST