- पर्यावरणीय अस्थिरता आणि ग्रामीण जीवनशैलीचे बदलते स्वरूप
- .. .तर सुशिक्षित वर्ग, सदैव झुंडीच्या वेडसरपणासमोर असहाय्य ठरणार
- Birla Paints : बिर्ला ओपस पेंट्सचा नवी मुंबईत अनोखा पेंट स्टुडिओ
- Credifin चा महाराष्ट्र, छत्तीसगड आणि म.प्रदेशमध्येही विस्तार
- वाढत्या तापमानाची ठिणगी अन्नसुरक्षा, आरोग्य आणि जीवनशैलीवरील परिणाम
- कधी समजून घेणार आहोत आपण ?
- शेतकरी आत्महत्या समजावून घेताना
- शेतीचा वाढता खर्च, हवामान बदल आणि कर्जाचा भार: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूलभूत कारण....
- अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा अधिकार अबाधित ठेवणें गरजेचे...
- Tanaji Sawant : ३ मिनिटं गेटबाहेरच, फडणवीसांच्या बंगल्याचं गेटच उघडलं नाही

इतिहासाची बाराखडी – सीझन १

सरदार पटेल यांच्यावर अन्याय करून पंडित नेहरूंना पंतप्रधान बनवले असल्याचा प्रचार केला जातो. पटेल जर पंतप्रधान असते तर काश्मीर समस्या उद्भवली नसती आणि देशात चांगले बदल झाले असते, असं म्हणत पंडित...
31 Oct 2022 8:38 AM IST

सध्या समाजात अशी धारणा आहे, हिंदू राजा आणि मुस्लिम राजा हे धर्माचा वाद घेऊन लढाई करत असत. परंतू असे कसे सहजपणे अकबर राजा आणि राणा प्रताप यांच्यातील लढाईला हिंदू-मुस्लिम असा फरक करुन प्रस्तूत केले. असे...
19 Feb 2022 7:00 AM IST

डॉ. भीमराव आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध आहेत. बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांना बाबासाहेब ही उपाधी त्यांचे अनुयायी व भारतीय जनतेने बहाल केली. आंबेडकर आपल्या सुरवातीच्या काळात...
6 Nov 2018 5:20 PM IST

विनायक दामोदर सावरकर एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. त्यांना स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी मानले जात होते.सावरकरांना प्रसिद्ध मराठी...
6 Nov 2018 4:23 PM IST

महात्मा गांधीजींना भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जात असे. अनेक जण, अनेक ठिकाणी असे म्हटले जाते की गांधी हे दलितांच्या विरोधात होते, ते वर्णव्यवस्था स्वीकारुन त्यानुसार चालायचे. तसेच या सर्व...
5 Nov 2018 9:06 PM IST

महात्मा गांधींनी नेहमीच एकता निर्माण करण्याची कामे, देशाला जोडण्याची कामे व भारतीय राष्ट्रवाद मजबूत करण्याची कामे केली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गांधीजींनी हिंदू-मुस्लिम एक करण्याचे कार्य...
5 Nov 2018 8:54 PM IST