- हवामान बदल आणि वृक्षतोड, एक धोक्याचा इशारा
- च्युइंगमपासून बाटलीबंद पाण्यापर्यंत मायक्रोप्लास्टिकचा आपल्या आरोग्यासाठी अदृश्य संकट..
- अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी न्यायालयांचा ठाम निर्णय
- Raj Thackeray Speech : राज ठाकरेंना सूर गवसला
- न्यायव्यवस्थेतील विलंब आणि पारदर्शकतेचा प्रश्न
- पर्यावरणीय अस्थिरता आणि ग्रामीण जीवनशैलीचे बदलते स्वरूप
- .. .तर सुशिक्षित वर्ग, सदैव झुंडीच्या वेडसरपणासमोर असहाय्य ठरणार
- Birla Paints : बिर्ला ओपस पेंट्सचा नवी मुंबईत अनोखा पेंट स्टुडिओ
- Credifin चा महाराष्ट्र, छत्तीसगड आणि म.प्रदेशमध्येही विस्तार
- वाढत्या तापमानाची ठिणगी अन्नसुरक्षा, आरोग्य आणि जीवनशैलीवरील परिणाम

हेल्थ - Page 21

संपूर्ण देशाचं लक्ष आज पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येच्या घटनेकडे आहे. गुरुवारी, १६ एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडलीय. या घटनेवर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय मिडियाने मोठं रान...
22 April 2020 11:11 AM IST

जळगाव धुळे आणि नंदुरबार या खान्देशातील तीन जिल्ह्यांची वाटचाल गेल्या दोन दिवसात ग्रीन झोनवरून ऑरेंज आणि आता रेड झोनकडे होत असल्याचे चित्र आहे.जळगावया कोरोनाबाधित रुग्णांपैकी एका ५२ वर्षीय महिलेचा...
22 April 2020 9:49 AM IST

राज्यपाल हे कुणाच्या हातातले कळसुत्री बाहुले असते आणि त्याची सूत्रे कुणाच्या हातात असतात, यासंदर्भात नव्याने काही सांगण्याची आवश्यकता नाही. काँग्रेसच्या राजवटीपासून पूर्वापार केंद्राकडून राज्यपालांचा...
22 April 2020 8:52 AM IST

गेल्या 24 तासात कोरोनाबाधीत ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५२१८ झाली आहे. १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४२४५...
22 April 2020 7:01 AM IST

कोरोनामुळे जगभरात दीड लाखांच्यावर लोक मृत्यूमुखी पडले आहेत तर लाखो लोक कोरोनाने बाधीत झाले आहेत. तर जागतिक अर्थव्यवस्थादेखील या संकटामुळे विस्कळीत झाली आहे. पण पर्यावरणीयदृष्ट्या या संकटाचा विचार...
22 April 2020 6:20 AM IST

देशातील कोरोनाचे रुग्ण आणि कोरोना बळींची संख्या वाढत चालली आहे. गेल्या २४ तासातील स्थितीवर एक नजर टाकूया.....देशभरात कोरोना प्रसार वाढतोय. मंगळवारी देशातील कोरोनाबळींच्या संख्येने ६००चा टप्पा गाठला....
22 April 2020 6:07 AM IST

परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत त्यांची निवाराकेंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: सहा लाख स्थलांतरित कामगार आणि मजुरांची जेवणाची आणि इतर व्यवस्था केली आहे....
21 April 2020 9:31 PM IST