- शेतकरी आत्महत्या समजावून घेताना
- शेतीचा वाढता खर्च, हवामान बदल आणि कर्जाचा भार: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूलभूत कारण....
- अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा अधिकार अबाधित ठेवणें गरजेचे...
- Tanaji Sawant : ३ मिनिटं गेटबाहेरच, फडणवीसांच्या बंगल्याचं गेटच उघडलं नाही
- Dileep Mhaske : आंबेडकरी कार्यकर्ता डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात
- हवामान बदलाचे दुष्परिणाम शेती, आरोग्य आणि वाढते विस्थापन...
- अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी सहभाग घ्यावा
- बारामती, परळीत पशु वैद्यकीय महाविद्यालय होणार
- Coconut farming : अप्पा चा विषय लै हार्ड नारळाची शेती लाखोंची कमाई
- Manik Kokate : कृषीमंत्री माणिक कोकाटेंना तुरुंगवासाची शिक्षा, मंत्रीपदासह आमदारकी धोक्यात ?

मॅक्स रिपोर्ट - Page 73

नातेवाईक आणि पोलीस यांच्या जाचाला कंटाळून विशाल भालेराव हा 28 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशालची आईने हंबरडा फोडत माझ्या मुलाच्या मृत्युला केवळ नातेवाईक दोन महिला आणि...
4 Jan 2022 6:24 PM IST

दोनवेळा लागलेल्या लॉकडाऊनने शेतकऱ्यांवर प्रचंड कर्ज झाले आहे. त्यात पूर, वादळं यासारख्या नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी उध्वस्त झाले आहेत. त्यात आता तिसऱ्यांदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. पण शेतातलं पिक...
4 Jan 2022 5:00 PM IST

ती मालाला हमी भाव देण्यात यावा.अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत आहे.पण त्याचे कायद्यात रूपांतर होताना दिसत नाही.हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेती माल कवडीमोल किंमतीला विकावा लागतो.अशी...
4 Jan 2022 3:48 PM IST

कोरोनाच्या दोन लाटामधील लॉकडाऊन मुळे छोटे व्यापाऱ्यांचे आर्थिक अडचणीत आले आहेत. मागील काळात हे सरकारने कुठली मदत केली नाही. ओमिओक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे कदाचित पुन्हा lockdown लागला तर परिस्थिती...
3 Jan 2022 2:32 PM IST

महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणजे आपली संस्कृती.... संस्कृती म्हटल्यानंतर सण-उत्सव आलेच... या उत्सवांमध्ये संगीत, गाणे, वाद्य यांना प्रचंड महत्त्व आहे. मात्र कुठलाही कार्यक्रम हा साऊंड सिस्टिम शिवाय...
3 Jan 2022 2:08 PM IST

भिल्ल समाजातील लोकांना इतर राज्यात कामानिमित्त पाठवून विकले जाते आणि त्यानंतर त्याचा आणि महाराष्ट्रातील त्यांच्या कुटुंबातील कधीच संपर्क होऊ दिला जात नाही, असा धक्कादायक आरोप करणारी याचिका हायकोर्टात...
1 Jan 2022 4:00 PM IST

गोहत्या प्रतिबंध कायद्याने गायींची कत्तल हा गुन्हा ठरतो. पण हा कायदा करताना त्याच्या परिणामाचा विचार केला नाही तर हा गोंधळ वाढतो. असे मत देशाचे सरन्यायाधीश एन व्ही रमन्ना यांनी व्यक्त केले...
1 Jan 2022 8:00 AM IST