
शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याच राजकीय नेत्यांना आता उपर्ती आली आहे. यात खास करून नासिक पट्ट्यातील कांदा निर्यातबंदीचा मुद्दा चांगलाच...
10 Aug 2024 3:10 PM IST

यंदा पाऊस चांगला झाला आहे. राज्यातील कापूस बेल्ट असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात कापूसाची लागवडही केली आहे. जळगाव जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कापसाचा पेरा झाला आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी कापसावर...
2 Aug 2024 2:14 PM IST

Rain Alert: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचे संकेत मिळत असल्याचा भारतीय हवामान IMD विभागाने अंदाज व्यक्त केला आहे आजपासून आगस्ट च्या पहिल्याच दिवशी कोकण, घाटमाथा सातारा आणि कोल्हापूर तील काही भाग...
1 Aug 2024 7:55 PM IST

Monsoon Rain :राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र पूरक असल्याने राज्यात पावसाचा जोर कायम आहे आज पुन्हा कोकण, तसंच घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा...
27 July 2024 1:26 PM IST

Mansoon Apdet : बांगालच्या उपसागारात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने राज्यात पाऊसाचा जोर कायम आहे. विदर्भातील भंडारा चंद्रपूर रत्नागिरी आणि कोकणचा घाटमाथ्यावर रेड अलर्ट चा ईशारा भारतीय हवामान...
20 July 2024 2:42 PM IST

राज्यातील अनेक भागात मिर्चीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. राज्यात सर्वाधिक मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात दरवर्षी पाच ते सहा हजार हेक्टरपेक्षा अधिक...
13 July 2024 3:22 PM IST

सातपुड्यात कोरडवाहू आणि खडकाळ जमीन, यासोबतच पाण्याची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पन्न होत नाही, इथल्या आदिवासीना दुसऱ्याकडे मजुरीला जावं लागत.केवळ पारंपरिक शेतीवरच अवलंबून न राहता...
11 July 2024 6:37 PM IST