- शेतकरी आत्महत्या समजावून घेताना
- शेतीचा वाढता खर्च, हवामान बदल आणि कर्जाचा भार: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूलभूत कारण....
- अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा अधिकार अबाधित ठेवणें गरजेचे...
- Tanaji Sawant : ३ मिनिटं गेटबाहेरच, फडणवीसांच्या बंगल्याचं गेटच उघडलं नाही
- Dileep Mhaske : आंबेडकरी कार्यकर्ता डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात
- हवामान बदलाचे दुष्परिणाम शेती, आरोग्य आणि वाढते विस्थापन...
- अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी सहभाग घ्यावा
- बारामती, परळीत पशु वैद्यकीय महाविद्यालय होणार
- Coconut farming : अप्पा चा विषय लै हार्ड नारळाची शेती लाखोंची कमाई
- Manik Kokate : कृषीमंत्री माणिक कोकाटेंना तुरुंगवासाची शिक्षा, मंत्रीपदासह आमदारकी धोक्यात ?

मॅक्स रिपोर्ट - Page 75

गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील उरुण-इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ईश्वरपूर असे करावे अशी मागणी काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी केलेली आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तसेच भाजप व...
21 Dec 2021 9:34 AM IST

गडचिरोली जिल्ह्यातील निवडणुका दारूबंदीच्या मागणीने नेहमीच चर्चेत असतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत " जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू त्याला निवडणुकीत नक्कीच पाडू " उमेदवारांना असे आव्हान दारूबंदीच्या...
20 Dec 2021 2:45 PM IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे उजाडलेल्या ऑगष्ट महिन्याची रात्र सुमित्रा नरोटे यांच्यासाठी वेदनादायी ठरली. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात येणाऱ्या वेंगनूर या गावातील सुमित्रा नरोटे यांना...
20 Dec 2021 12:35 PM IST

देशात लोकशाहीचा अतिरेक होतोय त्यामुळे एखादा हुकूमशाह पाहिजे....सारे व्यवस्थित करायचे असेल तर हुकूमशाही हवीच अशी मतं अनेकजण तावातावाने मांडत असतात....पण हुकुमशाही असली तर काय होते, नागरिकांना काय...
17 Dec 2021 7:00 PM IST

नोकरी आणि घर सांभाळून, निराधार, मनोरुग्णांना भरवतेय मायेचा घास... नोकरीवर कर्ज काढून व लोकवर्गणीतून बेघरांना दिला कायमचा निवारा... चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन आज महिला विविध क्षेत्रात खंबीरपणे...
16 Dec 2021 7:00 PM IST

सोलापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अचानक लॉकडाऊन लागू केल्याने जनजीवन ठप्प झाले होते.या कालावधीत शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.लॉकडाऊनमुळे वाहतूक व...
16 Dec 2021 5:07 PM IST

पालघर : जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एका गावच्या सरपंचाच्या मुलीनं आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. पण ही आत्महत्या नसून गावातील एका गुंडाने तिचा लैंगिक छळ केला आणि तिला विष...
15 Dec 2021 2:13 PM IST

योगेश संजय भिल्ल. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम ऊसतोड कामगाराचा मुलगा. आई बापासोबत सांगली जिल्ह्यात ऊसतोड कामासाठी स्थलांतरित झालेला आहे. आईवडील सकाळी सात वाजता ऊसतोड करण्यासाठी जातात. योगेश आणि त्याचे...
15 Dec 2021 2:00 PM IST