- शेतकरी आत्महत्या समजावून घेताना
- शेतीचा वाढता खर्च, हवामान बदल आणि कर्जाचा भार: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूलभूत कारण....
- अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा अधिकार अबाधित ठेवणें गरजेचे...
- Tanaji Sawant : ३ मिनिटं गेटबाहेरच, फडणवीसांच्या बंगल्याचं गेटच उघडलं नाही
- Dileep Mhaske : आंबेडकरी कार्यकर्ता डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात
- हवामान बदलाचे दुष्परिणाम शेती, आरोग्य आणि वाढते विस्थापन...
- अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी सहभाग घ्यावा
- बारामती, परळीत पशु वैद्यकीय महाविद्यालय होणार
- Coconut farming : अप्पा चा विषय लै हार्ड नारळाची शेती लाखोंची कमाई
- Manik Kokate : कृषीमंत्री माणिक कोकाटेंना तुरुंगवासाची शिक्षा, मंत्रीपदासह आमदारकी धोक्यात ?

मॅक्स रिपोर्ट - Page 78

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. या अतिदक्षता...
23 Nov 2021 6:46 PM IST

ST कर्मचाऱ्यांचा संप माध्यमांनी जास्त कव्हर का केला नाही, माध्यमांची नेमकी काय भूमिका आहे. जवळपास सर्वच माध्यमे गोदी मिडिया आहेत, ही माध्यमं जनसामान्यांचे प्रश्न का कव्हर करत नाहीत. एस टी कर्मचारी...
23 Nov 2021 6:20 PM IST

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता बीडमध्ये अमानुषतेच्या परिसीमा गाठणारी आणखी एक घटना समोर आली आहे. बीडमध्ये एका अल्पवयीन...
22 Nov 2021 5:37 PM IST

दिर्घकाळ लाबंलेल्या एसटी संपाचा समाजातील अनेक घटकांना फटका बसत असून आता गावगाडा थांबून एसटीच्या संपाने जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे त्यामुळेच एसटी तातडीनं सुरू करण्याची मागणी केली जात आहे....
21 Nov 2021 2:33 PM IST

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नवघर येथे एका कोळी समाजातील कुटुंबावर जाती अंतर्गत सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेली सात महिने कोळी समाजातील एका कुटुंबाला...
21 Nov 2021 8:15 AM IST

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात या अंतर्गत अनेक संस्था कार्यरत आहेत याच धर्तीवर OBC आणि VJNT या समाजातील प्रवर्गासाठी महा...
20 Nov 2021 11:33 AM IST

शेतकऱ्यांच्या लढ्यापुढे सपशेल माघार घेत पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी माफी मागत असल्याचेही सांगितले. शेतकऱ्यांपुढे सरकारने माघार घेतल्याची ब्रेकिंग...
20 Nov 2021 10:15 AM IST

5 राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. मात्र, मोदी यांच्या घोषणेने हे कायदे रद्द होतील का? कायदे रद्द करण्याची...
19 Nov 2021 10:12 PM IST