- अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा अधिकार अबाधित ठेवणें गरजेचे...
- Tanaji Sawant : ३ मिनिटं गेटबाहेरच, फडणवीसांच्या बंगल्याचं गेटच उघडलं नाही
- Dileep Mhaske : आंबेडकरी कार्यकर्ता डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात
- हवामान बदलाचे दुष्परिणाम शेती, आरोग्य आणि वाढते विस्थापन...
- अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी सहभाग घ्यावा
- बारामती, परळीत पशु वैद्यकीय महाविद्यालय होणार
- Coconut farming : अप्पा चा विषय लै हार्ड नारळाची शेती लाखोंची कमाई
- Manik Kokate : कृषीमंत्री माणिक कोकाटेंना तुरुंगवासाची शिक्षा, मंत्रीपदासह आमदारकी धोक्यात ?
- राहुल गांधी पुन्हा ट्रोल, शिवजन्मोत्सवाच्या दिवशी वाहिली श्रद्धांजली
- मत्सपालन बरोबर जैव सुरक्षेवरही लक्ष गरजेच - जॉर्ज कुरियन

मॅक्स ब्लॉग्ज - Page 50

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवनात अनेक संकटे आली. निजामाच्या दरबारात वडील लखुजीराजे आणि बंधूंची हत्या झाली. खंडागळे यांचा हत्ती पिसाळला त्याप्रसंगी आप्तस्वकीयात जीवघेणा संघर्ष झाला. दीर...
12 Jan 2023 5:20 PM IST

मनोविकारतज्ज्ञ (psychologist) झाल्यापासून अनेक ठिकाणी मत मांडण्यासाठी बोलावले जाण्याचे प्रसंग माझ्यावर येतात. कधी एखादा पत्रकार एखाद्या बातमीवर तज्ञाचे मत म्हणून कोट मागतो, तर कधी एखाद्या घटनेमागील...
11 Jan 2023 8:43 AM IST

जर्मनीत फॅसिस्ट महाशक्तीचा सुर्योदय झाला तेव्हाच नाझींनी जर्मनीतील कम्युनिस्टांना संपवायला घेतले होते. केवळ जर्मनीतील कम्युनिस्टच नव्हे तर, संपूर्ण जगातील कम्युनिस्ट व सोव्हिएत युनियनला पूर्णतः...
8 Jan 2023 1:19 PM IST

जयभीम(Jaibhim) हा तर बुलंद आवाज आहे. कितीही अवरोध निर्माण करू द्या.लक्षात ठेवा शब्दांच्या पलीकडे सामाजिक लोक संस्कृती आहे! नवनिर्मिती फक्त जागृत समाजच करू शकतो.ती निर्मिती क्षमता आत्मसन्मान चळवळीत...
8 Jan 2023 12:43 PM IST

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा उद्या १९० वा जन्मदिवस. अस्पृश्य मुलाला पाठीवर घेऊन पायी ८ किलोमीटर धावतपळत सावित्रीबाई दवाखान्यात पोहोचल्या. त्यातच त्यांना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला...
3 Jan 2023 8:34 AM IST

महाराष्ट्रातील मुलींना शिक्षणाची दारे उघडून देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिन!महात्मा फुले यांच्याशी विवाह केल्यानंतर सावित्रीबाईंनी जणु समाजातील तळा-गाळात अडकून पडलेल्या लोकांच्या...
3 Jan 2023 8:27 AM IST

#सावित्रीउत्सव सावित्रीबाईंनी डॉक्टर यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत,...
3 Jan 2023 8:25 AM IST

१८९६- ९७ चा काळ, देशभरात प्लेग नी थैमान घातलेलं.तो काळ असा की रुग्णसेवा सुद्धा जात पाहून केली जायची. तथाकथित खालच्या जातीतल्या लोकांना इथेही उपेक्षाच. डॉक्टर बनायचं म्हणजे इंग्रज सरकारचीच मेडिकल...
3 Jan 2023 8:23 AM IST