- हवामान बदल आणि वृक्षतोड, एक धोक्याचा इशारा
- च्युइंगमपासून बाटलीबंद पाण्यापर्यंत मायक्रोप्लास्टिकचा आपल्या आरोग्यासाठी अदृश्य संकट..
- अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी न्यायालयांचा ठाम निर्णय
- Raj Thackeray Speech : राज ठाकरेंना सूर गवसला
- न्यायव्यवस्थेतील विलंब आणि पारदर्शकतेचा प्रश्न
- पर्यावरणीय अस्थिरता आणि ग्रामीण जीवनशैलीचे बदलते स्वरूप
- .. .तर सुशिक्षित वर्ग, सदैव झुंडीच्या वेडसरपणासमोर असहाय्य ठरणार
- Birla Paints : बिर्ला ओपस पेंट्सचा नवी मुंबईत अनोखा पेंट स्टुडिओ
- Credifin चा महाराष्ट्र, छत्तीसगड आणि म.प्रदेशमध्येही विस्तार
- वाढत्या तापमानाची ठिणगी अन्नसुरक्षा, आरोग्य आणि जीवनशैलीवरील परिणाम

मॅक्स रिपोर्ट - Page 92

एकीकडे राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. तर उत्तर महाराष्ट्रात, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागावर दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा...
10 Aug 2021 7:15 PM IST

सातारा जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून मुसळधार पाऊस पडतो आहे. अनेक भागात महापूर आला होता. तर काही ठिकाणी डोंगरांचे भाग कोसळण्याचे प्रकार घडले आहे. ही नैसर्गिक संकटे इथल्या नागरिकांची पाठ सोडत नाहीयेत. ...
9 Aug 2021 4:58 PM IST

"स्वप्न तर खूप आहेत, पण शक्य होत नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाला होता. पण आता मला आर्थिक संकटामुळे मोलमजुरी करावी लागते...
9 Aug 2021 2:02 PM IST

रायगड जिल्ह्यासह सबंध कोकणात जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महापुरान थैमान गातले. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. 22 जुलै रोजी अतीवृष्टी दरम्यान पोलादपुर...
8 Aug 2021 8:11 AM IST

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. असाच त्रास नांदेड शहरापासून 12 कि.मी....
7 Aug 2021 8:39 PM IST

कोरोना संकटाशी सगळ्या पुढच्या फळीत राहून लढा देणाऱ्या आरोग्य विभागाचे सर्वत्र कौतकु होते आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही मोठ्या प्रमाणात रुग्ण असताना आरोग्य विभागातील...
7 Aug 2021 8:13 PM IST

22 जुलै च्या जीवघेण्या रात्रीने शेकडो कुटूंब उध्वस्त झाली. जलप्रकोपाने अनेकांचे संसार मोडून पडले, दरड व महापुरात जीव वाचलेले लोक आता पुढे कसं जगावं? या चिंतेत जगत आहेत. पोलादपूर साखर सुतारवाडी येथील...
6 Aug 2021 9:12 PM IST

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. सातारा, रायगड, रत्नागिरी, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस पडला. यानंतर महापूर भूस्खलन यासारख्या आपत्तींना तेथील...
6 Aug 2021 11:03 AM IST

सांगली जिल्ह्यातील महापूर आणि अतिवृष्टीमुळे 41 हजार हेक्टर शेतीच क्षेत्र उध्वस्त झालं आहे. शिराळा, वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यातील शेतीच प्रचंड नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील 97 हजार 486 शेतकरी संकटात...
5 Aug 2021 10:31 AM IST