- हवामान बदल आणि वृक्षतोड, एक धोक्याचा इशारा
- च्युइंगमपासून बाटलीबंद पाण्यापर्यंत मायक्रोप्लास्टिकचा आपल्या आरोग्यासाठी अदृश्य संकट..
- अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी न्यायालयांचा ठाम निर्णय
- Raj Thackeray Speech : राज ठाकरेंना सूर गवसला
- न्यायव्यवस्थेतील विलंब आणि पारदर्शकतेचा प्रश्न
- पर्यावरणीय अस्थिरता आणि ग्रामीण जीवनशैलीचे बदलते स्वरूप
- .. .तर सुशिक्षित वर्ग, सदैव झुंडीच्या वेडसरपणासमोर असहाय्य ठरणार
- Birla Paints : बिर्ला ओपस पेंट्सचा नवी मुंबईत अनोखा पेंट स्टुडिओ
- Credifin चा महाराष्ट्र, छत्तीसगड आणि म.प्रदेशमध्येही विस्तार
- वाढत्या तापमानाची ठिणगी अन्नसुरक्षा, आरोग्य आणि जीवनशैलीवरील परिणाम

मॅक्स किसान - Page 9

शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून यात शेतकऱ्यांच्या मालाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने 14 खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP)...
20 Jun 2024 3:51 PM IST

उत्तर – मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे तर काही ठिकाणी ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील 16 जिल्ह्यांना मुसळधार...
13 Jun 2024 4:10 PM IST

इर्षाळवाडी दुर्घटनेनंतर सहा महिन्यातच दरडग्रस्तांना पक्की घरे देऊ हे आश्वासन दिले गेले. पण अद्यापही हे दरडग्रस्त नागरिक पत्र्याच्या कंटेनरमध्येच आयुष्य जगत आहेत. महिन्याला २५ किलो धान्यावर आम्ही जगावे...
12 Jun 2024 7:08 PM IST

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात आहे. परंतु धरण उशाला आणि कोरड घशाला अशी सोलापूरकरांची अवस्था झाली आहे. पाणी वाटपाबाबत लवाद काय सांगतो ? उजनीचे पाणी कोणी चोरले का ?...
8 Jun 2024 7:16 PM IST

तळ कोकणातच तळ ठोकून बसलेल्या नैऋत्य मान्सून पुढे सरकला आहे. यामुळे रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूरपर्यंत आला आहे.मध्य प्रदेश पासून तर बंगाल पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे ...
8 Jun 2024 6:27 PM IST

महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या 15 व्या विस्तार आणि निरंतर शिक्षण परिषदेच्या बैठकीत संबोधित करताना, भाकृअप, नवी दिल्लीचे माजी उपमहासंचालक डॉ. के.डी. कोकाटे म्हणाले की, पुढील कृषी...
8 May 2024 10:25 AM IST

PM किसान योजनेचा हफ्ता मिळत नसेल तर हे करा काम PM किसान योजना हफ्ता(PM Kisan Sanman Nidhi Yojana) शेतकरी कल्याणसाठी राबवली जाणारी एक योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला प्रति वर्ष 6000/- रुपये इतका...
19 April 2024 1:53 PM IST