Home > News Update > सर्वस्व हरवलं ! २५ किलो धान्यावर आम्ही जगावं कसं ?

सर्वस्व हरवलं ! २५ किलो धान्यावर आम्ही जगावं कसं ?

सर्वस्व हरवलं ! २५ किलो धान्यावर आम्ही जगावं कसं ?
X

इर्षाळवाडी दुर्घटनेनंतर सहा महिन्यातच दरडग्रस्तांना पक्की घरे देऊ हे आश्वासन दिले गेले. पण अद्यापही हे दरडग्रस्त नागरिक पत्र्याच्या कंटेनरमध्येच आयुष्य जगत आहेत. महिन्याला २५ किलो धान्यावर आम्ही जगावे तरी कसे अशी आर्त हाक सर्वस्व गमावलेल्या या नागरिकांनी घातलीय. पहा धम्मशील सावंत यांचा विशेष रिपोर्ट......

Updated : 12 Jun 2024 1:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top