उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मध्ये इतकी टोकाची लढाई का होतेय?

Update: 2024-08-01 11:27 GMT

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट राजकीय हल्लाबोल करत इशारा दिलाय.त्यावर भाजप नेते सुद्धा आता तुटून पडले.ही टोकाची लढाई कुठून सुरू झाली आणि ती कुठे जाणार? हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं विश्लेषण जरूर पाहा.

Full View

Tags:    

Similar News