सोयाबीनच्या दराचं राजकारण आणि शेतकऱ्यांचं मरण

Update: 2024-09-21 11:17 GMT

मोदी सरकारने २० टक्के खाद्यतेलावर आयात कर वाढवल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं कल्याण होणार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. मात्र हा दावा कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी खोडून काढला आहे. सोयाबीनच्या दराचं राजकारण सुरु असल्याचा आरोप जावंधिया यांनी केला आहे.

Full View

Tags:    

Similar News