पोलिस भरतीची घोषणा कधी? देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

Update: 2022-11-04 04:41 GMT

कोरोना (corona) काळात लांबलेली भरती कधी होणार याकडे पोलिस भरतीचे विद्यार्थी डोळे लावून बसले होते. मात्र महाराष्ट्र सरकारने (Maharashtra government) महासंकल्प अभियानाच्या माध्यमातून पुढील वर्षभरात 75 हजार जणांना रोजगार देणार असल्याची घोषणा केली आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पोलिस भरती कधी होणार याबाबत महत्वाची घोषणा केली आहे. पाहूयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले आहेत.

Full View

Tags:    

Similar News