मुंबईतल्या जागांवरून महाविकास आघाडीमध्ये वाद का वाढला ?

Update: 2024-09-14 11:09 GMT

विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अजूनही निश्चित झालेला नाही. त्यातच मुंबईतल्या जागांवरून महाविकास आघाडीमध्ये वाद वाढला आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये हा वाद जास्त तीव्र झाला आहे. मात्र शरद पवारांनीही ७ जागांवर दावा ठोकल्यामुळे आघाडीमध्ये रस्सीखेच आणखीनच वाढली आहे. यासंदर्भात विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Full View

Tags:    

Similar News