भारत-चीन वाद : "भारताने अमेरिकेच्या राजकारणाला बळी पडू नये"

Update: 2020-09-05 15:41 GMT

भारत आणि चीन दरम्यान सुरू झालेला वाद युद्धाच्या भाषेपर्यंत येऊन पोहोचला आहे. पण भारत आणि चीनला हे युद्ध परवडणारे नाही. भारताने अमेरिकेच्या राजकारणाला बळी न पडता चीनशी असलेला वाद चर्चेतून मिटवावा अशी भूमिका ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मांडली आहे.

 

Full View

Similar News