आरे ची कत्तल न्यायालयाच्या आदेशाने झाली, कत्तल हा शब्द योग्य नाही. मात्र न्यायालयाच्या आदेशाने झालंय. जेवढी झाडं तोडली त्यातून जो कार्बन न्युट्रॅलिटी होणार होती ती मेट्रोच्या केवळ 4000 फेऱ्यांमधूनच होणार आहे. झाडं तोडली गेली आहेत आता स्थगिती देऊन काय होणार आहे, असा सवाल ही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
सरकार बसून 8 दिवस उलटल्यानंतर ही अजून सरकारचं कामकाज अजून सुरू झालेलं नाही. पण निश्तिचपणे या सरकारला काही दिवस वेळ दिला पाहिजे, माझा डीएनए च विरोधी पक्षाचा आहे. आम्ही तुम्हाला वेळ द्यायला तयार आहोत, मात्र मिळालेल्या वेळेत तुम्ही जनहिताचे निर्णय घ्यायला तयार नाहीत अशी खंत ही फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा
गिरिश महाजन यांचं आव्हान स्वीकारलं – एकनाथ खडसे
हैदराबाद एन्काउंटरच्या घटनेनं उन्नाव पीडितेची हेडलाईन मॅनेज केली काय?
भाजप नेत्यांकडून ओबीसी नेत्यांची मनधरणी सुरु…