Home > News Update > महायुतीत मिठाचा खडा कोणी टाकला ?

महायुतीत मिठाचा खडा कोणी टाकला ?

महायुतीत मिठाचा खडा कोणी टाकला ?
X

मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाबाबत केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे महायुतीत बेबनाव निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी तुळजापूर या भाजपच्या मतदारसंघावर दावा ठोकल्यामुळे वादाची नवी ठिणगी पडू शकते.महायुतीतले नेते सध्या बेभान होऊन वक्तव्ये करत असल्याचं पाहायला मिळतंय. यासंदर्भात विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज यांनी.

Updated : 1 Sep 2024 11:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top