कसलं संविधान ? आम्ही ठरवणार निवडणुका घ्यायच्या की नाहीत !
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 July 2024 11:32 AM GMT
X
X
२०२० पासून राज्यात नगरपरिषदा, पंचायती, महापालिकांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक मुदत संपण्यापूर्वीच झाली पाहिजे, ही संविधानिक तरतूद धाब्यावर बसवली गेली. संविधानाचा हा उघड उघड अवमान आहे. हीसुद्धा हुकुमशाहीची नांदीच आहे.
Updated : 1 July 2024 11:32 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire