Home > News Update > परतीच्या पावसाने रायगडातील हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त

परतीच्या पावसाने रायगडातील हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त

परतीच्या पावसाने रायगडातील हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त
X

परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेला घास पळवला आहे. पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रायगडच्या पेण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतलाय मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी…

Updated : 12 Oct 2024 4:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top