Home > News Update > सोयाबीनच्या दराचं राजकारण आणि शेतकऱ्यांचं मरण

सोयाबीनच्या दराचं राजकारण आणि शेतकऱ्यांचं मरण

सोयाबीनच्या दराचं राजकारण आणि शेतकऱ्यांचं मरण
X

मोदी सरकारने २० टक्के खाद्यतेलावर आयात कर वाढवल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं कल्याण होणार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. मात्र हा दावा कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी खोडून काढला आहे. सोयाबीनच्या दराचं राजकारण सुरु असल्याचा आरोप जावंधिया यांनी केला आहे.

Updated : 21 Sep 2024 11:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top