सोयाबीनच्या दराचं राजकारण आणि शेतकऱ्यांचं मरण
टीम मॅक्स महाराष्ट्र | 21 Sep 2024 11:17 AM GMT
X
X
मोदी सरकारने २० टक्के खाद्यतेलावर आयात कर वाढवल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं कल्याण होणार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. मात्र हा दावा कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी खोडून काढला आहे. सोयाबीनच्या दराचं राजकारण सुरु असल्याचा आरोप जावंधिया यांनी केला आहे.
Updated : 21 Sep 2024 11:17 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire