Home > News Update > प्रदुषणामुळे रायगडकरांवर देशोधडीला लागण्याची वेळ

प्रदुषणामुळे रायगडकरांवर देशोधडीला लागण्याची वेळ

प्रदुषणामुळे रायगडकरांवर देशोधडीला लागण्याची वेळ
X

रायगड जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यामुळे वाढणाऱ्या प्रदूषणाचा फटका मानवी आरोग्यासह पर्यावरणाला बसला आहे. प्रदूषण नियंत्रणात न आणल्यास कोकणातील पारंपारिक उद्योग धंदे नष्ट होऊन बेरोजगारी देखील वाढणार आहे. पहा प्रशासनाचे डोळे खाडकन उघडायला लावणारा धम्मशील सावंत यांचा विशेष रिपोर्ट...

Updated : 6 July 2024 5:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top