मोदी सरकारचं यश आणि अपयश
Max Maharashtra | 31 May 2020 5:30 AM IST
X
X
१ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारला ६ वर्ष पूर्ण होत आहे. या सहा वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारचं यश आणि अपयश कोणते आहेत. महिलांसाठी उज्जवला योजनेतंर्गत गॅस देऊन भर-भरून यश मिळवणाऱ्या भाजप सरकारचं सर्वात मोठं अपयश हे नोटबंदीचा निर्णय होता.
हे ही वाचा...
कोरोना रोखण्याचा ‘मुंढे पॅटर्न’!
संजय राऊत यांनी केली मोदी सरकारची स्तुती, ‘हे’ आहे कारण
आपत्ती व्यवस्थापनाचा राजर्षी शाहू पॅटर्न
मोठी घोषणा: अमेरिका आणि जागतिक आरोग्य संघटनेचे संबंध संपुष्टात
मोदी सरकारने अनेकदा यश संपादित केलं असलं तरी त्यांच्या कार्यकाळाला अनेक अपयशाचे पैलू देखील आहेत. ६ वर्षातील या सरकारचं यश आणि अपयश याचा आढावा घेतलाय राजकीय विश्लेषक भारत कुमार राऊत (Bharatkumar Raut) यांनी... नक्की पाहा हा व्हिडिओ...
Updated : 31 May 2020 5:30 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire