Home > Video > महाराष्ट्राला कंगाल करणारं हे नादान सरकार, सुभाष देसाई यांचा हल्लाबोल

महाराष्ट्राला कंगाल करणारं हे नादान सरकार, सुभाष देसाई यांचा हल्लाबोल

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यावरून सुभाष देसाई यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

X

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी 137 कोटी रुपयांचे दावोस येथे करार केल्याचा दावा केला. मात्र हा दावा खोटा असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.

सुभाष देसाई म्हणाले, मी दावोसला जाऊन अनेक कंपन्यांसोबत करार केले होते. ते करार हे नवं सरकार वाचून दाखवत आहे. मात्र दुसरीकडे कोरोना काळात राज्यात ज्या कंपन्यांसोबत करार केले होते. त्यापैकी बल्क ड्रग्ज पार्क, वेदांता फॉक्सकॉन या कंपन्या राज्याबाहेर गेल्या. त्यामुळे महाराष्ट्राला कंगाल करणारं हे सरकार असल्याची टीका सुभाष देसाई यांनी केली.


Updated : 6 May 2023 8:49 PM IST
Next Story
Share it
Top