जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली भात लावणी, कृतीशील शिक्षणाचा स्तुत्य उपक्रम...

Update: 2024-07-13 17:29 GMT

शालेय शिक्षणाबरोबरच चार भिंतीबाहेरच्या अनुभवाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. या उद्देशाने रायगडच्या धाटाव केंद्रातील विष्णूनगरच्या जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन भात लावणी केली...

Full View

Tags:    

Similar News