महाराष्ट्राच्या निवडणुकीत ५५ वर्षांत तुळजापुरातुन धोतराचा सोगा सांभाळणाऱ्यानेच निवडणुकीत बाजी मारल्याचे दिसून येते. तुळजापूर मतदारसंघावर गेल्या वीस वर्षांपासून आमदार मधुकरराव चव्हाण यांचं वर्चस्व आहे. विरोधकांत झालेल्या मत विभागणीमुळं आमदार चव्हाण यांना विजय मिळतो असं आजवरचं चित्र आहे.
सहभाग निधी साठी इथे क्लिक करा