विदर्भातला पूर राष्ट्रीय वाहिन्यांना दिसत नाही का?

Update: 2020-09-03 14:43 GMT

सध्या मुख्य प्रवाहातील राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांवर सुशांत प्रकरण गाजते आहे. पण इतर मुद्यांकडे या वाहिन्यांचे दुर्लक्ष होते आहे. विदर्भाल गेल्या काही दिवसात आलेल्या महापुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो एकर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पण त्याकडे या वृत्त वाहिन्यांनी दुर्लक्ष केले आहे. याचे विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी...

Full View

Similar News