नवीन कृषी कायद्यांवरुन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारले चांगलेत फटकारले आहे. हा शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली आहे.
नवीन कृषी कायद्यांवरुन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारले चांगलेत फटकारले आहे. हा शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली आहे.